Farmers’ Anger Erupts Over Dry Fields and Water Shortage : मुळा नदी पात्र कोरडे, ऊस-चारा संकटात; शेतकऱ्यांचा संताप Rahuri News

Rahuri News

Rahuri News : राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्राशेजारील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी आणि बोरवेल्सची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटल्याने ऊस व चारा पिकांवर वाईट परिणाम होत असून, पिके करपत आहेत. अशा संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मुळा इरिगेशनकडे तातडीने मुळा नदी पात्रात पाणी सोडण्याची आणि मानोरी, मांजरी बंधारे भरून देण्याची मागणी केली आहे. … Read more