खडकाळ जमिनीतून फुलवले यशाचे नंदनवन!आयटी क्षेत्रातून शेतीत प्रवेश;Success Story Of Farmer In Maharashtra
तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत आमूलाग्र बदल यशोगाथा खडकाळ जमिनीवरील फळबागांची Success Story Of Farmer In Maharashtra : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने शेती क्षेत्रामध्ये इतके मोठे परिवर्तन घडवले आहे की पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता सहज साध्य होताना दिसत आहेत. खडकाळ आणि माळरान जमिनीवरही आता शेतकरी विविध प्रकारच्या फळपिकांची लागवड यशस्वीपणे करत आहेत. तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये आलेल्या बदलामुळे फळबागा … Read more